. जीवनात काही कसोटीचे क्षण येतात तेव्हा निर्णय घेणे खूप कठीण वाटते; पण तसे नसते मुळीच. अशावेळी आलेली स्थिरता फार काळ रोखून ठेवू नये.
सामना अनिर्णीत न ठेवता पटकन निर्णय घ्यावा व वाटचाल सुरू करावी. निर्णय अचूक ठरला तर आनंदीआनंद आणि निर्णय चुकीचा असेल तर ब्रह्मानंद; कारण तसे समजल्याबरोबर बदलण्यास सुरुवात करावी. यश नक्कीच भेटतं. हेच ते,
*मी केलं!*
*मी चुकलो!!!*
*पुन्हा माझा मीच जिंकलो!!!*
No comments:
Post a Comment